Best Marathi Whatsapp Status New 2017

मनातले त्याला कळले असते तर शब्द जोडावे लागले नसते
शब्द जोड़ता जोड़ता जग सोडावे लागले नसते …..
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे ….
आठवण तिकडे आणि उचकी इकडे. हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
तुझ प्रेम पण त्या बँकेच्या कर्जासारखंच होत गं..
तुझ्या प्रेमाच कर्ज घेताना  खुश होतो..
पण
ते आज अश्रूंच्या रूपात व्याजाने फेडतोय..
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
माणूस तेव्हा मोठा नसतो.
जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्ठी बोलतो. मोठा तर तो तेव्हा होतो.
जेव्हा तो लहान लहान गोष्ठी समजून घेतो.

⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु…
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु…
कोणासाठी काहीही असलीस तरी…
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु…
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
आयुष्यात‬ दोन नियम नेहमी लश्रात ठेवा
‪‎समजून‬ घेतल्या शिवाय नातं जोडू नका
‪आणि‬ कधीच* *‎गैरसमज‬ करून नातं तोडू नका
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे,
आणि मित्र म्हणजे लाटा आहेत…
समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून…
त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत.
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
किती छान वाटत ना आपल कोणीतरी लांब असल्यास बोलत।
तुझी खुप आठवण येते रे वेड्या ।।
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
रोज आठवण नाय येत आस कधी होतच नाय।
यालाही कधिच हरकत नाय।
मि तुला विसरणार नही याला मानतात विस्वास ।
तुला याची खात्री आहे याला मानतात प्रेम ।।
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
आधी तुझी आठवण आली कि हसायचो मी…
आणि आता? आठवण आली कि रडु येत गं…!!
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
कधीकधी शेवट चुकीचा होतो.
मग नंतर कळतं,
शेवट नाही पण सुरुवातच
चुकीची होती…
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
येवुन मिठीत आज म्हणाली
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तूच हवास जवळ सारखा…….
मनाला दुसरं काही रुचत नाही…..
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
रिमझीम बरसनारा पाऊस..
त्यात मी खिडकीजवळ बसलेला…सोबत काॅफीचा कप..
मनात हजारो “भानगडी” चालु असतात…
आणि…
आणि…
त्यातच तुझी आठवण..!!
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खऱ्या मैत्रिणी मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात.
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
⟸माझ्या आयुष्याच्या पुस्तकात प्रत्येक अभ्यास तुझा आहे…..
कहाणी तर माझी होती➼➼➼➼
पण प्रत्येक पानावर नाव मात्र तुझं आहे…
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
⤊⤊आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना…
⤋⤋कळलेच नाही, कधी रडु लागलो…
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
⤉⤉⤉रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,,,
पण नाती नसताना ही जी बंधंन जुळतात,,,
⤉⤉त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात….
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
⤣⤣माणुस ” कसा दिसतो” ह्यापेक्षा,
” कसा आहे” ह्याला महत्व असतं…
कारण शेवटी,
सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत,
तर, गुणाचं आयुष्य
मरणापर्यंत असतं
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
मला नोकरी मध्ये intrest नाही ..
पण आजकाल नोकरी नसेल तर मुलगी मिळत नाही.
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
खुप प्रेम केल मी तुझ्यावर,
मन माझ तुला कधी कळलंच नाही…
जीवाला जीव लागेल अस नात आपल
कधी जुळलंच नाही…..
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
⤢⤢काही मीळत नाही »»» हे ‪#‎प्रेम‬ करुन..
मिळतो तो फक्त ञास ञास अन ञासच.।
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
⤢⤢दुःख या गोष्टीच वाटत नाही कि
काही व्यक्ती गरजेपुरते
नात जोडतात,,,
⤢⤢दुःख तर या गोष्टीच वाटत आपल्याच
स्पेशल व्यक्ती आपल्याला इग्नोर करतात..!!
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
⤡⤡तसा मला खुप ‪#‎ATTITUDEआहे‬,,!!
पण ‪#जीला‬ दाखवायचे ‪#‎तिलाच‬ दाखवतो,
मग ती कुठली ‪‎राजकुमारी असो‬,नायतर ‪#‎Mis_InDiA‬. ..!
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
प्रेमाचा ऩेटवर्कमध्ये नेहमी पैशाचा टॉवर स्ट्राँग असतो,
खरं प्रेम करणार्यांचा नंबर शेवटी राँग असतो,
अशा ह्या कलयुगात बर्याचदा खरं प्रेम मात्र कळत नाही,
मनातल्या भावना व्यक्त करणारा मोबाईल कुठेच कसा मिळत नाही
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
आज असाच‪एकटा ‬बसलो होतो,
तिच्या ‎आठवणीत थोडं‪ ‎फसलो‬ होतो.
वाटलं‪ ‎तिच्यावरती ‬प्रेम करुन,
नक्की कुठेतरी मी ‪‎चुकलो ‬होतो
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
➽आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ…
मी तुझ्या मागे असेन पण दुखामध्ये
वळून बघू नकोस कारण
तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन…
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
PYAAR मधून P काढला तर YAAR हा शब्द राहतो..
आणि आम्हाला PYAAR पेक्षा आमचे YAAR मह्तावाचे आहेत..!
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
ज्यांना मी हवाय,ते मला नको आहेत..
आणि जे मला हवेत,त्यांना मी नको आहे…
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
बाकीच्या पोरी तर रोज पाहतो..
पण तुझी एकच झलक मनाला वेड लवली आणि मि अजुन वेडाच आहे
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
जेव्हा गरज तुला असायची
आपले काम सोडुन मी बोलायचं….!
आज मला गरज तुझी आहे
मात्र मी नुसतं वाट बघायचं…!
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
आधी तीची ‘वाट’ बघत जाग रहायचो,
पण आता तर तीने तीची ‘वाटच’ बदलीय…
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
➽मन* ओळखणाऱ्या पेक्षा *मन*
जपणारी *माणसं* हवीत…
कारण, *ओळख* ही क्षणभरासाठी असते तर
➽जपवणूक* आयुष्यभरासाठी..!
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
प्रेमात तुम्ही वेडे झालात तरी चालेल
पण प्रेम बरबाद काय होऊ नका.
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
कोणी बोलण्यासाठी तडपत आहे….
पण ज्याच्याशी बोलायचंय त्याला
त्याचा काहीच फरक पडत नाही …..
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
समक्ष तर एक शब्दही बोलत
नाहीस,
मग स्वप्नात कशी येतेस
मनमोकळ्या गप्पा मारायला ।
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
➽बाबा म्हणतात राजासारखं जगायचं पण
काय करू राव आईचा अजून राणीला नकार आहे…
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
खुप‪ ‎मोठे ‬नाही‪ ‎स्वप्न‬ माझे.. फक्त‬ तुला मिळवायचं आहे.
➼तू‬ भेटशील‪ नक्की‬..याच‪ ‎आशेवर ‬मला‪ ‎जगायचं‬ आहे..
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
आज पहिल्यांदाच असं घडलयं….
➽मला न” सांगता मन कोणाच्या तरी प्रेमात पडलयं ..
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
सुरवात ‘मी’ केली म्हणुन ‘शेवट’ तीला करायचा होता…
⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹⟹
➽खरं सांगायच तर चूक तशी दोघांची ही होती..
तिला जायचं होत, आणि मी तिला जाऊन दिलं….

No comments :

Post a Comment